ठळक बातम्या
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी केवळ उत्पन्न हा निकष नाही
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणातील प्रगत गटातील व्यक्ती म्हणजेच क्रीमी लेयर निश्चित
आपला महाराष्ट्र
राज्यात वादळी पावसाचे सावट – शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
गॅस तुटवड्यामुळे अनेक मंदिरांमधील प्रसाद बंद होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या स्वयंपाकाच्या गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील विविध भागांत इंधन मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे विदारक
मुंबई अग्निशमन दलाची क्षमता वाढणार – एकशे चार मीटरपेक्षाही उंच शिडी घेणार
मुंबई शहरात आता अग्निशमन दलाची ताकद वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर, अग्निशमन दलासाठी सध्याच्या शिडीपेक्षाही अधिक उंचीची, म्हणजे एकशे चार मीटर किंवा त्यापेक्षाही अधिक
भुसावळकरांसाठी स्वतंत्र रेल्वेचा प्रस्ताव – प्रवाशांना दिलासा
गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसचे शंभर मार्ग बंद – मुंबईकर हवालदिल
मुंबईतील बेस्ट बसचे शंभर हून अधिक बसमार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना दररोज प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसची कमी संख्या आणि मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याच्या नावाखाली केलेली
रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. १२ मार्च रोजी, रात्री आठ वाजून एकोणवीस मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर दोन पूर्णांक आठ इतकी
शासकीय शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी राज्यात विशेष समिती नियुक्त
मुंबईतील विधानभवन उडवण्याची ई-मेलमधून धमकी – सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई येथील राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने कामकाजाच्या सुरुवातीलाच मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या ईमेलमधून ही धमकी आल्याने प्रशासकीय वर्तुळात
कोपरगाव – येवला – मनमाड – मालेगाव मार्गाच्या चौपदरीकरणाला गती
नाशिक जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव या मार्गाच्या चौपदरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच या संदर्भात
एसटीमध्ये सतरा हजार पदांची मेगाभरती – कंत्राटी कामगारांना प्राधान्य
पनवेल झोपडपट्टीमुक्त योजनेला गती – सिडको जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू
पनवेल शहर आणि परिसराला झोपडपट्टीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने आता युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हक्काची घरे उभारण्याचा
गिग कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा महामंडळ
स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, ओला, उबर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या आणि खाद्यपदार्थ, वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या गिग कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर
हिंजवडी आयटी पार्कमध्ये एलपीजी टंचाई – फूड कोर्टवर परिणाम
आंबा काजू बागांचे नुकसान – सिंधुदुर्गातून शासनाकडे मदतीची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या आंबा आणि काजू बागायतदारांवर निसर्गाचा मोठा कोप झाला आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच हवामानाने दिलेली ओढ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे कंबरडे मोडले
राज्यातील शाळांमध्ये कॅम्ब्रिज क्लायमेट क्वेस्टतर्फे हवामान बदलाविषयी प्रशिक्षण
राज्यातील विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याकामी ‘कॅम्ब्रिज विद्यापीठ प्रेस आणि
थेरगावात कर्करोग रुग्णांसाठी आधुनिक रुग्णालय उभारणीला सुरुवात
लाडक्या बहिणी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रिक्षा परवान्यात प्राधान्य
राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन विभागाने ९ मार्च २०२६ पासून नवीन रिक्षा परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, ही स्थगिती उठवल्यानंतर जेव्हा नवीन परवाने
दापोलीच्या वनराईत राज्यप्राणी शेकरूचे दुर्मिळ दर्शन
महाराष्ट्राची निसर्गसमृद्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील दापोली तालुक्यात एका दुर्मिळ आणि सुखद घटनेची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचे दर्शन दापोलीच्या घनदाट वनक्षेत्रात झाले असून, यामुळे पर्यावरण
विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा तर अकोल्यात उष्णतेची लाट
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांनाच मोफत वीज – मोठ्या पंपधारकांना सवलत नाही
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेबाबत विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मोफत वीज योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे निकष स्पष्ट केले. ही योजना फक्त सात पूर्णांक
पालघर जिल्हा परिषद अर्थसंकल्पात शिक्षण व पायाभूत सुविधांवर भर
पालघर जिल्हा परिषदेने आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी आपला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला असून, विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रशासक मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच महाभरती
हरित कर्जरोख्यांतून नाशिक महापालिकेला चारशे कोटींचा निधी
नाशिक महानगरपालिकेने शहराच्या विकासाचे नवे आर्थिक प्रारुप मांडताना भांडवली बाजारात मोठी झेप घेतली आहे. सरकारी अनुदानावर विसंबून न राहता स्वतःच्या पतमानांकन आणि विश्वासावर आधारित कर्जरोख्यांची विक्री करून एकूण चारशे
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सातशे कोटींचा निधी मंजूर
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सरकारने भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या मोजणीचा आणि खरेदीचा मार्ग प्रशस्त
कृत्रिम वाळू प्रकल्पांसाठी शासनाची नवी योजना
चांदगाव – पोमलावाडी उजनी धरण पुलासाठी तीनशे चाळीस कोटी मंजूर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दुर्गम आणि धरणाच्या जलाशयामुळे विलग झालेल्या भागासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चांदगाव ते पोमलावाडी दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने अखेर तीनशे चाळीस कोटी
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक जाहीर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या सोमवारी, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता ही महासभा पार पडणार आहे. पालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर
देशी गव्हाचा नवा पर्याय – कुदरत अन्नपूर्णामुळे शेतकऱ्यांना दिलासा
पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हडपसर ते यवत दरम्यान एकतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग
मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलणार
मुंबई शहरात सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मोठा पायाभूत प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन
अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद – विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा
सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा आधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निर्णय घेतला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि हवामान बदलामुळे संकटात सापडलेल्या हापूस बागायतदारांना आधार देण्यासाठी आता
पुण्यात मेट्रो – दोनला हिरवा कंदील – नागरिकांची वाहतूक कोडींतून सुटका होणार
पुणे मेट्रोच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामेट्रोद्वारे आखलेल्या मेट्रो फेज-दोन प्रकल्पाला अखेर राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुण्याच्या उपनगरांना
पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या दोन तासांत पोहोचणार
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य गृहविभागाकडून मिळालेल्या सुचनांनुसार, ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः ज्यू धर्मीयांची प्रार्थनास्थळे, इस्रायलशी संबंधित प्रतिष्ठाने आणि शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये
आखाती युद्धाचा भारतीय कृषी क्षेत्राला तडाखा – बासमती तांदूळ महागला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा परिणाम केवळ जागतिक तेल बाजारावरच नव्हे, तर भारताच्या कृषी निर्यातीवरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे बासमती तांदळाच्या किमतीत
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागात वारंवार भूकंपाचे धक्के
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचवीस गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील पंचवीस गावांना केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा अधिकृत दर्जा दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने यासंदर्भातील अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील पाच विद्यार्थी पहिल्या शंभरात
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशभरातून एकूण नऊशे अठ्ठावन्न उमेदवारांची विविध
विदर्भाचा पारा चाळीस अंशांच्या पार – अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास पर्यावरणीय दृष्टिकोनातून होणार
कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिराचा आणि परिसराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील विधानभवन
आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विस्कळीत झाल्याने आंबा निर्यातीवर परिणाम
इराण-इस्रायल संघर्षाचा थेट परिणाम आंबा निर्यातीवर झाली आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदा हापूस सामान्यांच्या
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेती आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन
कोलंबियातील निवडणुकांच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीमंडळ रवाना
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळ दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात होणाऱ्या संसदीय निवडणुकांचे निरीक्षण करण्यासाठी रवाना झाले आहे. हे प्रतिनिधीमंडळ आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून तेथील निवडणूक प्रक्रियेचा सखोल
जळगाव फळबाजारात बदाम व लालबाग आंब्यांचे आगमन
जळगाव शहरात उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागताच फळबाजार विविध रंगीबेरंगी आणि रसाळ फळांनी नटला आहे. सध्या बाजारपेठेत द्राक्ष, सफरचंद, मोसंबी, चिकू आणि पपई यांसारख्या फळांची रेलचेल असतानाच, आता सर्वांच्या
एसटी चालक – वाहकांची मद्यपान तपासणी सक्तीची
आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड – आशा सेविकांच्या कामकाजात बदल
ठाणे जिल्ह्यातील विस्तीर्ण ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या माता व बालकांना अधिक सक्षम, अचूक आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका महत्त्वाकांक्षी डिजिटल युगाचा श्रीगणेशा
मध्यपूर्वेतील तणावामुळे सहा दिवसांत मुंबईतील सहाशे विमानउड्डाणे रद्द
मध्य पूर्वेतील देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर झाले आहेत. गेल्या सहा दिवसांत या तणावामुळे एकूण सहाशे तीन विमानांची उड्डाणे
विजयदुर्ग बंदरात रो – रो फेरीबोटीला अपघात – स्थगितीनंतर सेवेला पुन्हा सुरुवात
कोल्हापुरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला बळ – शेंडा पार्क प्रकल्पाला मान्यता
करवीर नगरीची ओळख आता केवळ ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र इतकीच मर्यादित न राहता, ती लवकरच एक प्रमुख ‘तंत्रज्ञान केंद्र’ म्हणून नावारूपास येणार आहे. कोल्हापूर शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा सर्वांगीण विकास
राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्तीची संधी
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या एमएचटी – सीईटी परीक्षेच्या अर्जात सुधारणा करण्यासाठीची सुविधा खुली करण्यात आली आहे. ज्या
पालघर शहराच्या विकासासाठी नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
नाशिक – पुणेसह जळगाव धुळे मार्गावर शिवनेरी बस सेवेचा विस्तार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘शिवनेरी’ या अतिशय आरामदायी आणि आलिशान बस सेवेचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत प्रामुख्याने मुंबई आणि
प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी वसईत महसूल अभियान सुरू
वसई तालुक्यातील जनतेच्या महसूलविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाचा
राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
इयत्ता चौथी – सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ
इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेक शाळांना तांत्रिक अडचणींमुळे आणि नवीन नियमांमुळे विहित मुदतीत विद्यार्थ्यांची नोंदणी करता आली नव्हती. ही बाब
आदिवासी बांधवांनी बांबू लागवडीकडे वळावे – सात लाखांपर्यंत अनुदान
राज्यातील आदिवासी बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आणि ओसाड जमिनींचा विकास करण्यासाठी बांबू लागवड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याच उद्देशाने नवी मुंबईचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक
राज्यातील पशुवैद्यक आंदोलनाच्या पवित्र्यात – अतिरिक्त ताण असल्याची तक्रार
जागतिक तणावामुळे पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रापुढे नवे आव्हान
मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी असलेल्या पुणे शहरात उमटू लागले आहेत. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ या
कळवा – मुंब्रा आणि बदलापूर – टिटवाळा आता मेट्रोने जोडले जाणार
ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि उपनगरांना एकमेकांशी जलद गतीने जोडण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांच्या विस्ताराचा धडाका लावला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक
देश – विदेश
देश – विदेशकेंद्र सरकारकडून पाच राज्यांना कोट्यवधींची अतिरिक्त मदत मंजूर
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या राज्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने पाच राज्यांसाठी एक हजार नऊशे बारा पूर्णांक पंचेचाळीस कोटींच्या
अर्थकारण
घरगुती जेवणाचा डबा व्यवसाय
- By विनिशा
- दि. 12 । मार्च । 2026
कानातील कृत्रिम दागिने निर्मिती
- By विनिशा
- दि. 11 । मार्च । 2026
संगणक प्रशिक्षण उद्योग
- By विनिशा
- दि. 06 । मार्च । 2026
जीवनशैली
वेचक - वेधक
नोकरी सोडून शेतीतून लाखोंचा नफा
बदललेले तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग करून पाहण्याची हौस याच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते
महाराष्ट्रात काश्मिरी केशराचे उत्पादन
केशराचे पीक मुख्यतः काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने
खनिज संपत्तीचे उद्योगातील योगदान
अवजड उद्योगामध्ये योगदान देणारी खनिजसंपत्तीमहाराष्ट्रातील उदयोग क्षेत्रात खनिजसंपत्तीचे फार मोठे योगदान आहे.